📢 विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठे पाऊल – शाळांमध्ये वर्षातून दोनदा अन्नसुरक्षा तपासणी! 🍎🏫
प्रतिनिधी विशेष वृत्तांत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी राज्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येक शाळेची वर्षातून किमान दोन वेळा अन्नसुरक्षा तपासणी केली जाणार असून,…
