केळी बागायतदार शेतकऱ्यांना हक्काची नुकसानभरपाई कधी मिळणार? की शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार? – काँग्रेसची मागणी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. मुक्ताईनगर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हजारो एकरांवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या. वर्षभर…
