राज्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, योग्य व तात्काळ विमा भरपाई मिळावी, तसेच वाढत्या नैसर्गिक संकटांपासून संरक्षण मिळावे यासाठी १५ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे श्री…
