जामनेर शहरात गोवंश तस्करी विरुद्ध मोठी कारवाई
प्रतिनिधी ( महेशप्रसाद दिक्षित ) दि.२६/०५/२०२६ रोजी जामनेर पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईने जवळपास ६० ते ६५ गोवंशांची जुना बोदवड रोड, घरकुल परिसर, मदनी अशा विविध सहा…
सत्याचा शोध ... जनतेचा आवाज ... हीच स्वराज्याची ओळख ...
प्रतिनिधी ( महेशप्रसाद दिक्षित ) दि.२६/०५/२०२६ रोजी जामनेर पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईने जवळपास ६० ते ६५ गोवंशांची जुना बोदवड रोड, घरकुल परिसर, मदनी अशा विविध सहा…
जळगांव, अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर शहरातील एका भागात १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. घरात कोणी नसताना घरात…
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. सध्या जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून वाहन चालक, शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत…
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पॅनिक बायिंग टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.…
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मनसेचे थेट निवेदन; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर संशय जळगाव शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे आणि सट्टा…
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. 2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची अखेर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने आज (21 मे) हा महत्त्वाचा निकाल…
जळगांव -जिल्हा प्रतिनिधी निलेश खैरनार ,, 🚲 पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज मी स्वतः सायकलने जळगाव महानगरपालिकेत उपस्थित राहून पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीचा…
जळगाव जिल्हा प्रतिनिधी महेश माळी. ज्यांना सामान्य युवकांची ताकद कमी वाटते, त्यांनी हा आवाज ऐकावा. आजचा तरुण सोशल मीडियावर फक्त ट्रोल नाही, तर स्वतःची विचारधारा आणि भूमिका घेऊन उभा राहणारा…
जळगाव जिल्हा/मुक्ताईनगर ग्रामीण शहर प्रतिनिधी शाकीर शेख. अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर येथे दोन एकर जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ४० ते ४५ वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी लोक वर्गणी करून ही जागा विकत घेतली…
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील राधा गोविंदा, ज्ञानोदय विद्यालय कर्की या ठिकाणी सन १९९४/९५ बॅचमधील विद्यार्थी मित्र तब्बल ३२ वर्षानंतर एका ठिकाणी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले. या…