मुळा धरण ब्रेकिंग अपडेट : ७ जुलै
मुळा धरणाकडे दुपारी विक्रमी 29 हजार 533 क्यूसेकने आवक !! सव्वा पाच मीटरला कोतुळकडील मुळा नदीला महापूर.
सत्याचा शोध ... जनतेचा आवाज ... हीच स्वराज्याची ओळख ...
मुळा धरणाकडे दुपारी विक्रमी 29 हजार 533 क्यूसेकने आवक !! सव्वा पाच मीटरला कोतुळकडील मुळा नदीला महापूर.
चोपडा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील. चोपडा शहरातील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत तेलीवाडा परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची दीर्घकालीन समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. नम्रताताई पाटील यांच्या…
चोपडा (प्रतिनिधी) चोपडा शहरातील प्रभाग क्रमांक ९ च्या शिवसेना नगरसेविका शालिनी रुपचंद पाटील यांनी हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेचा धडाका दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी…
( जामनेर ) विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. विशेष गहन पुनरिक्षण (SIR) म्हणजेच मतदार यादीचे पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याने त्यांना किमान…
जळगाव : तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत ‘स्माईल (SMILE)’ योजनेअंतर्गत विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत…
मुंबई : अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये विविध गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यातील २३ गावांना पाण्याचे स्त्रोत जवळ नसल्याने १५ किमीवरून पाणी आणावे लागते. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी…
लालबाग येथील चौक नामफलकाचे अनावरण मुंबई : स्वर्गीय मुरलीधर उपाख्य बाबा शिंगोटे सामान्य कुटुंबातून मेहनतीच्या जोरावर मोठा व्यवसाय उभारला. वृत्तपत्र विक्रीपासून ते अग्रणी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक हा त्यांचा प्रवास थक्क…
मुंबई (विधानसभा विशेष वृत्तांत) : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे नुकसान अशा घटना घडत असून, अशा सर्व घटनांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले…
राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर असल्याचे मुख्यमंत्री यांचे विधानसभेत निवेदन मुंबई (विधानसभा विशेष वृत्तांत): राज्यातील अतिवृष्टी आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी सतर्कता…
जळगाव : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, यावल व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलीसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली…