Day: July 7, 2026

चोपड्यात तेलीवाडा परिसरातील पाणीपुरवठ्याला दिलासा; नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण

चोपडा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील. चोपडा शहरातील प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत तेलीवाडा परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची दीर्घकालीन समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. नम्रताताई पाटील यांच्या…

चोपडा शहरातील प्रभाग ९ मध्ये नगरसेविका शालिनी पाटील यांचे स्वच्छता अभियान अबाधित

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा शहरातील प्रभाग क्रमांक ९ च्या शिवसेना नगरसेविका शालिनी रुपचंद पाटील यांनी हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेचा धडाका दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी…

SIR कामासाठी शिक्षकांना २० दिवस कार्यमुक्त करा; प्रत्येक शिक्षकास इतर विभागातून एक सहाय्यक द्या – जामनेर येथे तहसीलदारांना शिक्षकांचे निवेदन

( जामनेर ) विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. विशेष गहन पुनरिक्षण (SIR) म्हणजेच मतदार यादीचे पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याने त्यांना किमान…

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जळगाव : तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत ‘स्माईल (SMILE)’ योजनेअंतर्गत विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत…

अमरावती जिल्ह्यातील मजिप्रा, जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये विविध गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यातील २३ गावांना पाण्याचे स्त्रोत जवळ नसल्याने १५ किमीवरून पाणी आणावे लागते. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी…

स्वर्गीय बाबा शिंगोटे यांचे वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लालबाग येथील चौक नामफलकाचे अनावरण मुंबई : स्वर्गीय मुरलीधर उपाख्य बाबा शिंगोटे सामान्य कुटुंबातून मेहनतीच्या जोरावर मोठा व्यवसाय उभारला. वृत्तपत्र विक्रीपासून ते अग्रणी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक हा त्यांचा प्रवास थक्क…

अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांची चौकशी होणार; नागरिकांनी सतर्क राहावे – मंत्री गिरीष महाजन

मुंबई (विधानसभा विशेष वृत्तांत) : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे नुकसान अशा घटना घडत असून, अशा सर्व घटनांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले…

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा; संपूर्ण शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर असल्याचे मुख्यमंत्री यांचे विधानसभेत निवेदन मुंबई (विधानसभा विशेष वृत्तांत): राज्यातील अतिवृष्टी आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी सतर्कता…

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जळगाव : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, यावल व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलीसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली…

error: Content is protected !!