भोकरदनमध्ये अतिक्रमण हटाव कारवाईविरोधात नागरिकांचे आमरण उपोषण
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. परिषदेने केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून, या अन्यायाविरोधात बाधित नागरिकांनी ५ मे २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या संवेदनशील…
