दहिसर ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पाच्या खोदकामाचा अहवाल तपासूनच पुढील कार्यवाही – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : दहिसर ट्रान्सपोर्ट हब हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी बहुमाध्यम वाहतूक प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या खोदकामासंदर्भात प्राप्त झालेल्या अहवालाची सखोल तपासणी करूनच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे…
चोपड्यातील गुरुकुल नगरात लोखंडी विद्युत पोलला करंट; गाईचा जागीच मृत्यू
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. महावितरणच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप; धोकादायक पोल आठ दिवसांत हटविण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन चोपडा शहरातील गुरुकुल नगर परिसरात लोखंडी विद्युत पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने एका गाईचा जागीच मृत्यू…
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल-रखुमाई व लक्ष्मीनारायण मंदिरांच्या संरक्षणासाठी पुरातत्त्व विभागाचे निर्देश
पुरातत्त्व विभागाने मंदिर पाडण्यास दिली स्थगिती; संवर्धनाचे आदेश, मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांच्या पाठपुराव्याला यश जामनेर, प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरे येथील सुमारे ४०० ते ४५० वर्षे जुने ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई…
BLO कामातून मुक्तीसह विविध मागण्यांसाठी आज शिक्षकांचा एल्गार; जळगाव जिल्ह्यात अनेक शाळा बंद
जळगाव | विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. राज्य शासनाच्या शिक्षकविरोधी धोरणांविरोधात आज (दि. ९ जुलै) महाराष्ट्रभर शिक्षकांचे राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन होत असून, जळगाव जिल्ह्यातही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.…
देशसेवेचा गौरव! प्रा. आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याकडून माजी सैनिकांचा सन्मान
चोपडा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या आयुष्याची अमूल्य वर्षे राष्ट्रसेवेसाठी समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांचा प्रा. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सन्मान करून त्यांच्या अतुलनीय योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.…
कर्जमाफी पलीकडचा विचार… शाश्वत कृषी समृद्धीकडे टाकलेले पाऊल
संपादकीय महाराष्ट्रातील शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शेतीसमोरील वाढत्या आर्थिक आव्हानांमुळे हा कणा अनेकदा कर्जाच्या ओझ्याखाली दबला जातो. अवकाळी पाऊस,…
जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका
जळगाव, महेश माळी : आधार कार्डाशी संबंधित तक्रारींच्या निराकरणासाठी आता जळगावकरांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांच्या माध्यमातून ‘शिरसोली रोडवरील पुरुषोत्तम नगर,…
तृतीयपंथीयांसाठी ‘बीज भांडवल योजना’; व्यवसायासाठी २ लाखांपर्यंत कर्ज, ४५ टक्के अनुदान
जळगाव : राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘बीज भांडवल योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी २१ प्रकारच्या लघु व्यवसायांसाठी तसेच १२ प्रकारच्या व्यवसायांचे प्रशिक्षण व टूल…
लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षण १३ जुलै पासून सुरु
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील लिपीक वर्गीय गट ‘क’ कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले…
राज्यात गेल्या २४ तासात पावसाची दमदार हजेरी
पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिलीमीटर पाऊस मुंबई, हवामान विशेष वृत्तांत : राज्यात गेल्या २४ तासात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ठाणे जिल्ह्यात 116.4 रायगड जिल्ह्यात 108.7…
