विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी तातडीने पुढाकार… स्वच्छतेला प्राधान्य!
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. आयटीआय परिसरातील कचरा संकलन रॅम्प हलवण्याच्या मागणीसाठी अभाविपच्या वतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची तातडीने दखल घेत घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना कचऱ्याचा त्रास होऊ…
