शेठ ला.ना.सा .विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी

जळगांव :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस शाळेचे मुख्याध्यापक…

चर्मकार विकास संघातर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

जळगांव :- येथील चर्मकार विकास संघातर्फे भारतरत्न तथा घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी 257, भास्कर मार्केट, जळगाव या ठिकाणी चर्मकार बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात…

अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय मनाला गहिवर आणणारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

८६२ अनाथ युवक-युवती स्वावलंबी मुख्यमंत्र्यांनी अनाथ युवक युवतींशी वर्षा निवासस्थानी साधला संवाद मुंबई :- अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय हा माझ्या जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय आहे. संविधान निर्माते भारतरत्न…

मातामृत्यूदर शून्यपर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार, डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ञांचा संकल्प

जळगाव : सुरक्षित मातृत्वा हा प्रत्येक मातेचा अधिकार आहे. मात्र सध्याच्या काळात माता मृत्यू दराचे वाढते प्रमाण लक्षात घेता डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाने मातामृत्यू दर शून्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प…

पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन – पाल, रावेर

जळगांव :- चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव व वन्यजीव विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन महाराष्ट्र पक्षी…

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही सर्वांच्याच फायद्याची – अनिल कुमार प्रीतम

जळगांव :- दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना जळगाव व गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना व एम्पलोयी एनरोलमेंट…

मेहरूण स्मशानभूमीतील सुविधांसाठी चितेवर / सरणावर जिवंतपणे बसुन केलेल्या अनोख्या आंदोलनाची आमदार राजुमामा भोळे यांनी घेतली दखल

आ. राजुमामा भोळे यांनी भ्रमणध्वनीवर दिले आश्वासन… मेहरूण स्मशानभूमीतील सुविधांसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडोळे आणि गणेश पाटील यांनी जिवंतपणे चितेवर बसुन स्थानिक रहिवासी यांच्यासह केलेल्या अनोख्या आंदोलनाची दखल जळगाव शहराचे…

महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले…

राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध शिखर संस्था म्हणून टाटा स्मारक रूग्णालय काम पाहणार मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी जिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून १० टक्के निधी राखीव

मुंबई : पंचायत राज संस्थांची कार्यक्षमता वाढविणे आणि विकास योजनांची जलद अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ग्रामविकास विभागामार्फत राज्यात सन २०२५-२६ पासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत,…

error: Content is protected !!