कर्जमाफी पलीकडचा विचार… शाश्वत कृषी समृद्धीकडे टाकलेले पाऊल

संपादकीय महाराष्ट्रातील शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शेतीसमोरील वाढत्या आर्थिक आव्हानांमुळे हा कणा अनेकदा कर्जाच्या ओझ्याखाली दबला जातो. अवकाळी पाऊस,…

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगाव, महेश माळी : आधार कार्डाशी संबंधित तक्रारींच्या निराकरणासाठी आता जळगावकरांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांच्या माध्यमातून ‘शिरसोली रोडवरील पुरुषोत्तम नगर,…

तृतीयपंथीयांसाठी ‘बीज भांडवल योजना’; व्यवसायासाठी २ लाखांपर्यंत कर्ज, ४५ टक्के अनुदान

जळगाव : राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘बीज भांडवल योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी २१ प्रकारच्या लघु व्यवसायांसाठी तसेच १२ प्रकारच्या व्यवसायांचे प्रशिक्षण व टूल…

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षण १३ जुलै पासून सुरु

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील लिपीक वर्गीय गट ‘क’ कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले…

राज्यात गेल्या २४ तासात पावसाची दमदार हजेरी

पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिलीमीटर पाऊस मुंबई, हवामान विशेष वृत्तांत : राज्यात गेल्या २४ तासात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ठाणे जिल्ह्यात 116.4 रायगड जिल्ह्यात 108.7…

शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे

८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट मुंबई, हवामान विशेष वृत्तांत : जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे,…

वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या थकीत शुल्कप्रकरणी चौकशी समिती नेमणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : वरळी येथील ‘दी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’ संस्थेकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला देय शुल्क प्रकरणी सदस्यांनी मांडलेल्या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनानंतर १५ दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे…

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गावांबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करू – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश, स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून…

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : राज्यातील अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून, राज्यभर टप्प्याटप्प्याने ईटीएस (Electronic Total Station) सर्वेक्षण, ड्रोन सर्वेक्षण, अत्याधुनिक मॉनिटरिंग…

निमगाव लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी एक महिन्यात  वनविषयक प्रक्रिया पूर्ण करणार – वन मंत्री गणेश नाईक

मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत – गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील निमगाव व इंदोरा परिसरातील निमगाव लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक वनविषयक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार असून, वनविभागाकडून सर्वतोपरी सहकार्य देऊन एक…

error: Content is protected !!