रायगड जिल्हा, पुणे घाट भागात रेड अलर्ट तर सहा जिल्ह्यांसह नाशिक, सातारा, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना मुंबई, दि. २० : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS)तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांला…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून मुंबई शहर व…

जळगाव पंचायत समितीच्या विकासकामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

गावोगावी योजनांचा लाभ, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत – पालकमंत्री गुलाबराव पाटील घरकुल तक्रारींचे निवारण करून मार्ग काढणार जळगाव दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) – “गरिबांना हक्काची घरे वेळेत मिळणे…

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार,…

नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू; उणे प्राधिकार पत्रावर मदतीचा निधी आहरीत करण्यास मान्यता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

मुंबई :- राज्यात नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा मृत्यू, झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी, जखमी नागरिकांना मदत मिळावी यासाठी शासनाने उणे (-) प्राधिकार पत्रावरून रक्कम आरहित करण्याबाबत यापूर्वीच परवानगी दिली आहे.…

अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे निर्देश

मुंबई :- राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे…

पालकमंत्र्यांच्या काल केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्री यांच्याकडून आज आली मंजुरी

जळगाव जिल्ह्यातील २९ गावांमध्ये वीर जवानांच्या स्मरणार्थ शहीद स्मारक उभारण्यास शासनाची तात्काळ मंजुरी जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील सैन्यात सेवारत असताना युध्दात वा युध्दजन्य परिस्थितीत धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या स्मरणार्थ…

इतिहास महाराष्ट्राचा प्राथमिक फेरी नाट्यरंग आणि गुरुवर्य परशुराम विठोबा विद्यालयाने जिंकली

बालरंगभूमी परिषद व व.वा.वाचनालयाचा उपक्रम : आराध्या पाटील, हृदया चव्हाण, इशान भालेराव, वैभवी बगाडे महाअंतिम फेरीत करणार सादरीकरण जळगाव (प्रतिनिधी) : इतिहासातील प्रेरक व्यक्तिमत्वांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा आदर्श…

अतिशय अवघड शस्त्रक्रिया जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी येथे यशस्वी

जळगाव : – जिल्हा महिला व बाल रुग्णालय, मोहाडी (१०० खाटांचे स्त्री रुग्णालय) येथे दाखल एका महिला रुग्णाला दीर्घकाळ पोटदुखी व अतिरक्तस्रावाचा त्रास होत होता. तपासणीत गर्भपिशवीत चार मोठ्या गाठी…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म. चिंचोली वाडी येथे साजरा

घनसांगवी प्रतिनिधी श्रीराम गोफणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म. चिंचोली वाडी येथे साजरा दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. तसेच विभाजक-विभाषिका दिन साजरा…

You missed

error: Content is protected !!