कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व पंचायत समिती कृषी विभाग ता शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव संपन्न

शहापूर प्रतिनिधी, दिपक विशे. दि.22 ऑगस्ट 2025 रोजी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन शहापूर येथे करण्यात आले. सदर महोत्सवाचे उद्घाटन मा. गटविकास अधिकारी पं.स.शहापूर श्री राठोड साहेब तसेच मा.तालुका कृषी अधिकारी…

सामाजिक कार्यकर्ता श्री. गोरख गायकवाड यांनी वडनगरी ग्रामपंचायत मध्ये सौ. उषाबाई‌ नवल पाटील यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली म्हणून सौ. पाटील यांना दिल्यात शुभेच्छा.

जळगांव प्रतिनिधी मागिल काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ता गोरख गायकवाड यांनी वडनगरी ग्रामपंचायत येथिल उपसरपंच यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे निवडून शासनाची व ग्रामस्थांची फसवणूक केली होती त्या अनुषंगाने गायकवाड यांनी मा.…

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा मुंबई, दि. 20 : राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला…

दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ‘सद्भावना दिना’ची प्रतिज्ञा

मुंबई : दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती ‘सद्भावना दिन’ म्हणून साजरी…

राजभवन येथे सद्भावना प्रतिज्ञा दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांना अभिवादन

मुंबई, दि. 20 : दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. राज्यपालांचे उपसचिव तसेच परिवार प्रबंधक एस. राममूर्ती यांनी दिवंगत…

रायगड जिल्हा, पुणे घाट भागात रेड अलर्ट तर सहा जिल्ह्यांसह नाशिक, सातारा, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना मुंबई, दि. २० : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS)तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांला…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून मुंबई शहर व…

जळगाव पंचायत समितीच्या विकासकामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

गावोगावी योजनांचा लाभ, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत – पालकमंत्री गुलाबराव पाटील घरकुल तक्रारींचे निवारण करून मार्ग काढणार जळगाव दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) – “गरिबांना हक्काची घरे वेळेत मिळणे…

राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार,…

नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू; उणे प्राधिकार पत्रावर मदतीचा निधी आहरीत करण्यास मान्यता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

मुंबई :- राज्यात नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा मृत्यू, झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी, जखमी नागरिकांना मदत मिळावी यासाठी शासनाने उणे (-) प्राधिकार पत्रावरून रक्कम आरहित करण्याबाबत यापूर्वीच परवानगी दिली आहे.…

error: Content is protected !!