अकोल्याचे वैभव सांगळे यांची चित्रकला जनपथ प्रदर्शनात ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

नवी दिल्ली : जन्मजात कर्णबधिरतेवर दुर्दम्य इच्छाशक्तीने मात करत, चित्रकलेच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे अकोल्याचे सुपुत्र, चित्रकार वैभव तानाजी सांगळे हे सध्या नवी दिल्लीतील जनपथ, हँडलूम हाट…

विधानसभेच्या मतदार यादीतील बदलाचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेतला नाही – राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत…

भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’साठी प्रस्ताव सादर करण्यास २५ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

मुंबई : आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’ तसेच ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण…

सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे दोन वर्षात नागरी विमानतळ पूर्ण करण्याचा शासनाचा संकल्प

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील · शंभर हेक्टर क्षेत्र भूसंपादित करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा · विमानतळ प्राधिकरण करणार व्हिजिबिलिटी सर्व्हे मुंबई : सांगली जिल्ह्यातील मौजे…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे संचालक डॉ. विजय ठाकरे यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे कामकाज आणि स्वरूप’ या विषयावर संचालनालयाचे संचालक डॉ. विजय ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘दिलखुलास’…

परभणी जिल्ह्यातील गाव-पाड्यांमधील पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत आणि दर्जेदार करावीत — राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश

मुंबई : परभणी जिल्ह्यातील गाव व पाड्यांना पाणीपुरवठा सुरळीत, नियमित व गुणवत्तापूर्ण व्हावा, यासाठी आवश्यक ती सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री…

कापूस खरेदी नोंदणी सुलभ, जलद होण्यासाठी ॲग्रीस्टॅकच्या माहितीचा वापर करा – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यामध्ये सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात येते. या खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘किसान कपास ॲप’ वर नोंदणी सुरू झालेली आहे. ही नोंदणी अधिक सुलभ आणि…

‘नाबार्ड’च्या अर्थसाहाय्यित जलसिंचन योजनेच्या कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

मुंबई :- गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत ‘नाबार्ड’च्या अर्थसाहाय्यातून करण्यात येणाऱ्या जलसिंचन योजनेच्या कामांचा आणि पर्यटन धोरणांतर्गत विविध प्रकल्पांवर राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आणि प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांच्या कामांचा जलसंपदा (गोदावरी…

माता रमाबाई आंबेडकर व कामराज नगर झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्वतःच्या घरांत राहण्याचे स्वप्न दोन वर्षात पूर्ण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सर्व सोयी सुविधांयुक्त सुंदर घर मिळणार मुंबई : समूह विकासाच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले आहे. या माध्यमातून झोपडपट्टीधारकांना सुंदर व सर्व सुविधायुक्त असे घर…

उच्च न्यायालयासाठी २ हजार २२८ पदांची निर्मिती

मुंबई:- मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरिता नव्याने २ हजार २२८ पदांची निर्मिती करण्यास करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. न्यायालयीन कामकाज गतीने…

error: Content is protected !!