प्रचार संपला – जनतेला व मतदारांना गृहीत धरून विकास व अत्यावश्यक मुद्द्यावर सर्वच उमेदवारांची उदासीनता…

दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सहा महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणाला अस्थिरता आल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. याचा परिणाम राज्यसह पालघर लोकसभा मतदारसंघावरही झाला…

error: Content is protected !!